April 27, 2010
तिची मैत्रीण
आमच्या कॉलेज मध्ये
पहिल्यांदाच कोणीतरी आवडली
रोज कटयावर बसयाची
मी येताच मैत्रिणीनकडे
पाहून गालात हास्याची
खूप बरे वाट्याचे मग
माझ्यासाठीच सारे काही
आहे असे समजून मग
मी पण आपलं lecture बुडवून
कटयावरच बसयाच
मैत्रिणीन च्या मागून माझ्याकडे
पाहयची, या पाहण्या पाहण्यात
सकाळची दुपार व्हायची आणि
वेळ झाली म्हणून मग घरी निघून जायची
असे करत करत महिने उलटून गेले
आणि काय कुणास ठावूक
एकदा तिच्या मैत्रिणीनेच उठून
मला propose केले मग मला काय
नाही झाली तू माझी म्हणून
नाही मला फिकर
नाही होणार तुझ्या माझ्या जीवनात जीकर
शेवटी तू नही तो और सही
आणि तुझ्यापेक्षा तुझी मैत्रीण भारी
April 26, 2010
"आठवण"
किती वेळा पहिले तरी
मन काही भरत नाही
नाही म्हटले तरी तुझा
स्पर्श आठवल्या शिवाय
राहत नाही
उगाच का तुझ्या आठवणीत
झुरतो आहे मी
तू तिकडे सुखात असताना
इकडे उगाच का रडतो आहे मी
तुझ्या एका मिठीची आठवण
आज हि आहे मला
कधी तरी येशील आणि पुन्हा
मिठीत घेशील इतकीच आस आहे मला
तुझ्या ओठाचा स्पर्श आज हि
उमगत नाही आहे मला
तो विषाचा पेला होता कि
अमृताचा हेच अजून
समजत नाही आहे मला
येणा प्रिये तुझ्या वाचून जीव
माझा अधुरा आहे
त्याच्या प्रेम पेक्षा पण
माझ्या प्रेमात तुझा
सुखाचा संसार आहे
...................................अविरत
१९/०१/२०१०
११:३४ pm
मन काही भरत नाही
नाही म्हटले तरी तुझा
स्पर्श आठवल्या शिवाय
राहत नाही
उगाच का तुझ्या आठवणीत
झुरतो आहे मी
तू तिकडे सुखात असताना
इकडे उगाच का रडतो आहे मी
तुझ्या एका मिठीची आठवण
आज हि आहे मला
कधी तरी येशील आणि पुन्हा
मिठीत घेशील इतकीच आस आहे मला
तुझ्या ओठाचा स्पर्श आज हि
उमगत नाही आहे मला
तो विषाचा पेला होता कि
अमृताचा हेच अजून
समजत नाही आहे मला
येणा प्रिये तुझ्या वाचून जीव
माझा अधुरा आहे
त्याच्या प्रेम पेक्षा पण
माझ्या प्रेमात तुझा
सुखाचा संसार आहे
..............................
१९/०१/२०१०
११:३४ pm
April 24, 2010
हवी होती फक्त दोन अक्षरं
पहिलं होत 'प्रे', दुसरं होतं 'म'
'म' म्हणजे मन माझं
'प्रे' म्हणजे प्रेरणा तुझी
धुंद अश्या मना माझ्या
लागली आस प्रेरणेची तुझ्या
वाटलं होतं एकदातरी जुळतील, हि अक्षरं
जुळनं राहिलं लांबच,बहुतेक होतील नश्वर
गेली वेळ निघुन आता, झाले अक्षरांचे शब्दांतर
दुसऱ्या अक्षराच्या माझ्या, झाले आज 'त' त रुपांतर
हवी होती फक्त दोन अक्षरं

तुझी आठवण
तू नसताना
तुझ्या आठवणी इतक्या कि आठवताना
त्यासाठी आभाळाची उपमा कमी पडेल
लिखाणासाठी सागराच्या पाण्याची
शाई सुद्धा कमी पडेल
आज पाठीमागून येवून हळूच
गळ्यात हात घालणारे कोणी नाही
कानमध्ये हळूच गुणगुण करत
केसामध्ये हात फिरवणारे कोणी नाही
भेट्याची ठिकाणे त्या जागीच आहेत
पण तिथे दिसणारे सगळे वेगळेच आहेत
तिथे जावून थांबावे असे आता वाटत नाही
कारण थांबण्यासाठी आता आपले कोणीच नाही
अजूनही फोन नंबर जुनाच आहे माझा
पण त्याचा आता काहीच उपोयाग नाही
फोन येतात त्यावर पण फोन येणाऱ्यामध्ये
तुझा नंबर मात्र दिसत नाही
आठवणी तुझ्या या अश्या येताच राहणार
पण तू माझ्यापाशी नाही याची सल मात्र
नेहमीच मनामध्ये राहणार .
........................................अविरत
९:५५ am
तुझ्या आठवणी इतक्या कि आठवताना
त्यासाठी आभाळाची उपमा कमी पडेल
लिखाणासाठी सागराच्या पाण्याची
शाई सुद्धा कमी पडेल
आज पाठीमागून येवून हळूच
गळ्यात हात घालणारे कोणी नाही
कानमध्ये हळूच गुणगुण करत
केसामध्ये हात फिरवणारे कोणी नाही
भेट्याची ठिकाणे त्या जागीच आहेत
पण तिथे दिसणारे सगळे वेगळेच आहेत
तिथे जावून थांबावे असे आता वाटत नाही
कारण थांबण्यासाठी आता आपले कोणीच नाही
अजूनही फोन नंबर जुनाच आहे माझा
पण त्याचा आता काहीच उपोयाग नाही
फोन येतात त्यावर पण फोन येणाऱ्यामध्ये
तुझा नंबर मात्र दिसत नाही
आठवणी तुझ्या या अश्या येताच राहणार
पण तू माझ्यापाशी नाही याची सल मात्र
नेहमीच मनामध्ये राहणार .
९:५५ am
माझ्या घरच्यांचा अपघात
आयुष्यात पहिलाच अपघात पहिला
डोळ्यासोमोर घरातले चिरडले गेल्याचा
हा थरारच बुद्धी सुन्न करून गेला
छोट्या बहिणीचा आवाज ऐकून
माझा जीवच निघून गेला
कोणाला वाचवू हेच मनाला समजेना
हे समजे पर्यंत तर दोन छोट्यांचा
जीवच देव घेवून गेला
डोळ्यात पाणी होते
आणि पायात अवसान नव्हते
कोणीतरी मदतीला यावे इतकेच
सरळ सोपे गणित होते
पण लोकांचे मन दगडा प्रमाणे होते
उभे राहून पाहण्यामधेच लोक सारे दंग होते
त्यांचे हे रूप पाहून माणुसकी संपल्याचे जाणवले
मग स्वताच शेवटी घरच्यांना वाचवण्याचे प्रयत्न चालू केले
जिवंत असणाऱ्यांना मग दवाखान्यात
नेण्यामधेच सारे गुंतले
आणि त्या दोन चिमुकल्यांचे देह
मात्र गाडी मधेच गुंतले
आज हि आठवण आली तर
डोळ्यात पाणी उभे राहते
पण राहिलेल्या मुलांच्या पदरी
तरी आई -बापाचे जीवदान टाकले
याचेच खूप धन्य वाटते
.............................................अविरत
०७/ ०१/ २०१०
११:०५ pm
डोळ्यासोमोर घरातले चिरडले गेल्याचा
हा थरारच बुद्धी सुन्न करून गेला
छोट्या बहिणीचा आवाज ऐकून
माझा जीवच निघून गेला
कोणाला वाचवू हेच मनाला समजेना
हे समजे पर्यंत तर दोन छोट्यांचा
जीवच देव घेवून गेला
डोळ्यात पाणी होते
आणि पायात अवसान नव्हते
कोणीतरी मदतीला यावे इतकेच
सरळ सोपे गणित होते
पण लोकांचे मन दगडा प्रमाणे होते
उभे राहून पाहण्यामधेच लोक सारे दंग होते
त्यांचे हे रूप पाहून माणुसकी संपल्याचे जाणवले
मग स्वताच शेवटी घरच्यांना वाचवण्याचे प्रयत्न चालू केले
जिवंत असणाऱ्यांना मग दवाखान्यात
नेण्यामधेच सारे गुंतले
आणि त्या दोन चिमुकल्यांचे देह
मात्र गाडी मधेच गुंतले
आज हि आठवण आली तर
डोळ्यात पाणी उभे राहते
पण राहिलेल्या मुलांच्या पदरी
तरी आई -बापाचे जीवदान टाकले
याचेच खूप धन्य वाटते
..............................
०७/ ०१/ २०१०
११:०५ pm
माझा बाप
डोळ्या मध्ये स्वप्न घेऊन
बाप माझा पुण्यात आला
आणि या साऱ्या माणसांच्या
गर्दतीत तो पण सामील झाला
राहायला जागा नाही म्हणून
रोज एक स्टेशन फिरू लागला
पोलीस रोज मारतात म्हणून
रोज वेगळा बेंच पकडू लागला
ओले कपडे घालूनच रात्री
तो झोपू लागला कारण
एक जोडी शिवाय दुसरी
जोडच नव्हती अंगावर घालयला
बस ला पैसे जास्त लागतात
म्हणून २०कि.मी . सायकल
लागला चालवयाला आणि
पायाला गोळे येतात म्हणून
सुतळी बांधे पायाला
पैसे नव्हते जेवयाला मग
पाणी आणि पाव लागला खायला
भूक नाही भागली म्हणून
महारोग्याच्या लाईनित लागला खायला
आज पण नशिबाची साथ नाही
तरी पण बाप माझा लढतो आहे
जगातल्या प्रत्येक सुखाची
किंमत माझ्यासाठी मोजतो आहे
बापा बदल लिहताना पाणी माझ्या डोळ्यात आले
सारे कसे सुन्न झाले आणि बापाच्या प्रत्येक
कष्टाचे चांगले फळ माझ्या नशिबी आलं................
................................................अविरत
०८/०१/२०१०
१०:५४ pm
बाप माझा पुण्यात आला
आणि या साऱ्या माणसांच्या
गर्दतीत तो पण सामील झाला
राहायला जागा नाही म्हणून
रोज एक स्टेशन फिरू लागला
पोलीस रोज मारतात म्हणून
रोज वेगळा बेंच पकडू लागला
ओले कपडे घालूनच रात्री
तो झोपू लागला कारण
एक जोडी शिवाय दुसरी
जोडच नव्हती अंगावर घालयला
बस ला पैसे जास्त लागतात
म्हणून २०कि.मी . सायकल
लागला चालवयाला आणि
पायाला गोळे येतात म्हणून
सुतळी बांधे पायाला
पैसे नव्हते जेवयाला मग
पाणी आणि पाव लागला खायला
भूक नाही भागली म्हणून
महारोग्याच्या लाईनित लागला खायला
आज पण नशिबाची साथ नाही
तरी पण बाप माझा लढतो आहे
जगातल्या प्रत्येक सुखाची
किंमत माझ्यासाठी मोजतो आहे
बापा बदल लिहताना पाणी माझ्या डोळ्यात आले
सारे कसे सुन्न झाले आणि बापाच्या प्रत्येक
कष्टाचे चांगले फळ माझ्या नशिबी आलं................
..............................
०८/०१/२०१०
१०:५४ pm
April 22, 2010
आरसा
तुझी आठवण
जाई जूई च्या वेलीवरती
गंध दाटुनी आला
तुला आठवूनी मला
पाहताच आरसा फितूर झाला
तुझ्या आठवणीतील रात्र ऐकली
आणि धुंद ओढ या जीवाला
मुक्त चांदणे तुझ्या स्पर्शाचे
आज आठवूनी कंठ दाटुनी आला
तुझ्या मिठीतील तो गारवा
आज अंगामध्ये जानावूनी आला
तुझ्या शिवाय आज
हा संसार नकोसा झाला
माझ्या स्पंदनातील श्वास तुझा
आणि प्रेमळ हाक तुझी
तुझ्या आठवणीचे हेच रस्ते
आणि किती अवघड वळणे घेती
...................................अविरत
२२/०४/२०१०
१०:४१ pm
जाई जूई च्या वेलीवरती
गंध दाटुनी आला
तुला आठवूनी मला
पाहताच आरसा फितूर झाला
तुझ्या आठवणीतील रात्र ऐकली
आणि धुंद ओढ या जीवाला
मुक्त चांदणे तुझ्या स्पर्शाचे
आज आठवूनी कंठ दाटुनी आला
तुझ्या मिठीतील तो गारवा
आज अंगामध्ये जानावूनी आला
तुझ्या शिवाय आज
हा संसार नकोसा झाला
माझ्या स्पंदनातील श्वास तुझा
आणि प्रेमळ हाक तुझी
तुझ्या आठवणीचे हेच रस्ते
आणि किती अवघड वळणे घेती
...................................अ
२२/०४/२०१०
१०:४१ pm
Subscribe to:
Posts (Atom)
शाळा
त्या दिवशी मला कळले कि शाळेची मजा कशात आहे ते इथे वर्ग आहेत,बाके आहेत,पोरे-पोरी आहेत, सर आहेत,बाई आहेत गणित,भूगोल आणि अगदी नागरिकशास्त्र सुध...
-
एक बार वळून पाहिलेस, होश हरपले बेहोश मी एक बार वळून नजर मिळवलिस, नजरेत तूझ्या फ़क्त मी एक बार वळून भेटलो पुन्हा, गुलाबी क्षनात तू अन् मी एकदा...
-
प्रेम इतके अवघड का असत समजायला आणि उमजायला इतकं जड जड का असत असं काय असते त्यात कि तिला पाहताच मनामध्ये विचारांच काहूर माजत चार दोन भेटीमध्य...
-
तुझ्यासाठी पाऊस पडतो हा होऊनी बेभान स्पर्श करतो तुला वारा हरवूनी भान ओघळणारे थेंब गालावरती प्रयत्न् करती थांबण्याचा अस्तित्व विसरुनी स्वताचे...