तुझ्या आठवणी इतक्या कि आठवताना
त्यासाठी आभाळाची उपमा कमी पडेल
लिखाणासाठी सागराच्या पाण्याची
शाई सुद्धा कमी पडेल
आज पाठीमागून येवून हळूच
गळ्यात हात घालणारे कोणी नाही
कानमध्ये हळूच गुणगुण करत
केसामध्ये हात फिरवणारे कोणी नाही
भेट्याची ठिकाणे त्या जागीच आहेत
पण तिथे दिसणारे सगळे वेगळेच आहेत
तिथे जावून थांबावे असे आता वाटत नाही
कारण थांबण्यासाठी आता आपले कोणीच नाही
अजूनही फोन नंबर जुनाच आहे माझा
पण त्याचा आता काहीच उपोयाग नाही
फोन येतात त्यावर पण फोन येणाऱ्यामध्ये
तुझा नंबर मात्र दिसत नाही
आठवणी तुझ्या या अश्या येताच राहणार
पण तू माझ्यापाशी नाही याची सल मात्र
नेहमीच मनामध्ये राहणार .
९:५५ am
मानलिये आपको
ReplyDeleteक्या लिखते हो प्यारको
आजका दिन अच्छा रहा,
दिल हमारा भर गया
धन्यवाद है...
आपने हमे लिन्क दिया