समजायला आणि उमजायला
इतकं जड जड का असत
असं काय असते त्यात कि
तिला पाहताच मनामध्ये
विचारांच काहूर माजत
चार दोन भेटीमध्येच
तिच्या आणि आपल्या
आयुष्याचा स्वप्न रंगवल जातं
मग पुन्हा फक्त डोळ्या
डोळ्यानीच बोलणं होता
मना-मानतच सारं जुळून जातं
एके दिवशी आपली जागा
दुसरच कोणीतरी घेता
आणि प्रेम सारं हृदयातच विरून जातं
म्हणूनच प्रेम हे अवघड असत
झालं तर सोप असत आणि
ठरवून केलं तर अवघड असत
...................अविरत
१९/०७/२०१०
१०:४८ pm
